ग्रामपंचायत निवडणूक निकाल; रत्नागिरीत ठाकरे गटाचा दबदबा, शिंदे गटाला पहिला विजय

२० डिसेंबर २०२२


रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं खातं उघडलंय. रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला असून सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी झाल्या. हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ आहे.

एकूण ग्रामपंचायत- 222

बिनविरोध – 66

शिवसेना – 37

शिंदे गट – 09

भाजप- 05

राष्ट्रवादी- 02

काँग्रेस- 00

इतर-13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *