ज्यांचे नेते घरी बसून असतात त्यांना भाजपाने ठेवलेले १५० चे टार्गेट जड वाटणे स्वाभाविक – चित्रा वाघ
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. ज्यांना एकसंध असताना कधी १०० चा आकडा गाठता आला नाही, ते शिल्लक सेना झाल्यावर केंद्रात आणि देशाच्या अनेक राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला मतदारांसोबत नाते असावे लागते असे ज्ञान देतायत.
ज्यांना एकसंध असताना कधी १०० चा आकडा गाठता आला नाही…
ते शिल्लक सेना झाल्यावर केंद्रात आणि देशाच्या अनेक राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला मतदारांसोबत नाते असावे लागते असे ज्ञान देतायत…(१/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2022
तसेच ज्यांचे नेते घरी बसून असतात त्यांना भाजपाने ठेवलेले १५० चे टार्गेट जड वाटणे स्वाभाविक आहे. असो जो तो आपल्या कुवतीनुसार विचार करतो…नाही का अशी टीका चित्रा वाघ यांनी ट्विट करत केली आहे.
ज्यांचे नेते घरी बसून असतात त्यांना भाजपाने ठेवलेले १५० चे टार्गेट जड वाटणे स्वाभाविक आहे..
असो॰जो तो आपल्या कुवतीनुसार विचार करतो… नाही का @KishoriPednekar ताई (२/२)@Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2022