वारकरी गंभीर अपघात

२७ नोव्हेंबर २०२१
मावळ


कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी कडे प्रस्थान करणाऱ्या खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळच्या पालखी नेणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहात (पायी वारी) कामशेत (कान्हे ) गावा जवळ वाहनाची जोरदार धडक २० ते २५ पेक्षा ही अधीक गंभीर जखमी चीं संख्या प्राथमीक माहीती सकाळी 5 वाजता ची घटना खालापूर येथील उंबर गाव येथील दिंडी होती यात 200 वारकरी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *